यवतमाळ जिल्ह्यातील घाटी या गावात व-हाडी मंडळींना घेऊन जाणा-या बोलेरो गाडीला अपघात झाल्याने गाडीतील सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. ...
नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत समाधान शिबिर लावले असले तरी शासकीय अधिकारी-कर्मचारी किती उदासीन आहेत, ...
अवास्तव येत असलेल्या पाण्याच्या बिलासंदर्भात समाधान शिबिरात तक्रार दाखल करताच पाण्याचे बिल तब्बल १२ हजार रुपयांनी कमी करण्यात आल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला. ...