मानवाने चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल हे एका माणसाचे, देशाचे नव्हते तर ते संपूर्ण मानवी समाजाचे होते. तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान एका धर्माचे किंवा देशाचे नाही तर संपूर्ण मानवसमाजाच्या कल्याणासाठी आहेत. त्या तथागताची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रे ...
अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्था’ या विषयावर प. बंगालच्या साहित्यिक कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सं ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) वसतिगृहासाठी खरेदी करण्यात आलेले फर्निचर काही महिन्यातच खराब झाले. काही विद्यार्थ्यांच्या मते, हे फर्निचर निकृष्ट दर्जाचे होते म्हणूनच लवकर तुटले. तर विद्यार्थी फर्निचर योग्य पद्धतीने वापरत नसल्याने ते तुटल्य ...
लालगंज चकना चौक येथील बावली विहीर काही दिवसांपूर्वीपर्यंत कचऱ्याने भरली होती. परिसरातील काही नागरिकांच्या सक्रियतेमुळे या विहिरीच्या सफाईसाठी २३ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. चार दिवसांपासून विहिरीची सफाई सुरु आहे. सफाईसोबतच या विहिरीतील अनेक रहस्यही ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेतील सत्तापक्षाचे नेते व पदाधिकारी प्रस्तावित विकास कामांना तातडीने मंजुरी देण्याच्या प्रयत्नात आहेत. तीन दिवसापूर्वी स्थायी समिती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. याचा विकास कामांना मंजुरी देण्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता विचारात घेता २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुका संपताच सादर क रण्याचे संकेत स्थ ...
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारगाव शिवारात गणपती पाटील यांच्या शेतात आढळलेल्या मृतदेहाची २४ तास होऊनही ओळख पटलेली नाही. शुक्रवारी सायंकाळी ६.५० वाजता कळमना पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली होती. ...