ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडातील संशयित आरोपींच्याविरुद्ध पुराव्यांची कड्या जोडण्यात पोलीस गुंतले असून, ठिकठिकाणी पोलिसांची छापामारी सुरू आहे. पुढच्या काही तासात या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात येईल, असा दावा पोल ...
फोनी वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकल्यामुळे कोलकाता आणि हल्दिया विमानतळ शुक्रवारी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोलकाता येथून नागपूरला येणारी इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. ...
आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले. ...
महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार ऋषीकपूर या दोन अभिनेत्यांनी सिनेप्रेक्षकांवर अधिराज्य गाजविले आहे. या दोघांची जोडी असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नशीब, अमर अकबर अॅन्थोनी, कभी कभी, कुली, अजुबा अशा अनेक चित्रपटांमधून या ...
गीतसंगीताचा आस्वाद रसिकांसाठी आनंद देणारा असतो. कधी तो कडाक्याच्या थंडीत ऊब देणारा तर कधी तापणाऱ्या उन्हात गार हवेची झुळुक असल्याचे जाणवते. सध्याच्या होरपळणाऱ्या उन्हात असाच काहीसा स्वरांचा गारवा रसिकांनी ‘सुनहरे नगमे’ या कार्यक्रमातून अनुभवला. ...
मूत्राशयातील खड्याचे तुकडे करणारे यंत्र ‘लिथोट्रिप्सी’ विदर्भात केवळ ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्येच आहे. विना शस्त्रक्रिया होणारी ही उपचार पद्धती खासगी इस्पितळात महागडी आहे. यामुळे मूतखड्याने त्रस्त असलेले मोठ्या संख्येत रुग्ण ‘सुपर’ला येतात. वर्षभ ...
शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलतर्फे भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) आणण्याच्या प्रयत्नाबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जर ग्राहकांना याचा लाभ होत असेल तरच याची म ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार दलालांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४८ ई-तिकीटांसह २ लाख ७५ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाण ...
देशातील विविध प्रांतात चंदनतस्करी आणि मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. ...