सध्या देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण पसरत आहे. राज्यातही संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे आरोग्यासाठी हानिकारक असतानाही वनविभागातील कर्मचारी मात्र रानावनात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. सोबतच सामाजिक कार्यही करीत आहेत. ...
विदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात आज १२ रुग्णांची नोंद झाली, तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांसह विदर्भात एकूण रुग्णांची संख्या ३२२ झाली आहे. ...
साऱ्या जगताचे चिंटूजी उपाख्य ऋषी कपूर यांचे तसे नागपूरशी घनिष्ट संबंध. त्यांची सख्खी आत्या नागपुरातच होत्या आणि त्यांची एक आत्येबहिण नागपुरातच आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सरकार व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जबाबदार सामाजिक कार्यकर्ते, धर्मगुरू, बुद्धिजीवी लोक लोकांना आपापल्या घरांमध्ये राहण्याचे आवाहन करीत आहेत. यानंतरही निष्काळजीपणा दिसून येत आहे. ...
कोरोनाचा फटका यंदा बोर्डाच्या निकालाला बसणार आहे. लॉकडाऊनच्या डोकेदुखीमुळे बोर्डाचे काम थांबले आहे. उत्तरपत्रिका तपासून तयार असल्या तरी बोर्डापर्यंत आणण्याचा कुठलाही पर्याय नसल्याने बोर्डाच्या सचिवांनी उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीची परवानगी नागपूर परिक् ...
कोरोना विषाणूने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत सरकारने खाजगी इस्पितळांना सज्ज राहण्याचे आवाहन केले असून, आयसोलेशन युनिट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र, अन्यान्न कारणाने आयसोलेशन युनिट तयार करण्यासाठी खाजगी ...
अनेक घरमालक व खासगी वसतीगृहचालक चक्क भाड्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींवर भाड्यासाठी दबाव आणत आहेत. असे न केल्यास खोल्यांतून सामान घेऊन जा असे सांगितले जात आहे. ...
आपल्या अभिनयात, साकारावयाच्या पात्रअभिनिवेषात त्रुटी राहू नये, स्वत:लाच आक्षेप वाटू नये.. असे त्यांचे प्रयत्न असे. इरफान खान यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रत्यक्ष अनुभव प्रसिद्ध कथा, पटकथाकार व संवादलेखिका मूळच्या नागपूरकर मनिषा कोरडे यां ...
वर्धा महामार्गावरील छत्रपती चौक येथील श्री साई मंदिरचे संस्थापक व श्रीसाईसेवा मंडळाचे माजी सचिव बाबासाहेब उत्तरवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ...
इतरांची घरे स्वच्छ करण्याचे साधन विकणाऱ्या पारंपरिक फडे विक्रेत्यांवर ‘झाडून’ संकट लॉकडाऊनमुळे आले आहे. फडे विकता येत नाहीत आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे. ...