रेल्वे बोर्डाच्या वतीने राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी रेल्वेस्थानकावरील सर्व हॉटेल्स, स्टॉल्स सुरू करावेत, असा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे. ...
लॉकडाऊनमध्ये महिनाभर आपल्या जवळील पैसे खर्च करून दिवस काढणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ लागली. त्यामुळे त्यांनी पायीच आपल्या गावाकडे जाणे सुरू केले. अशा बिकट स्थितीत एसटी महामंडळाने मजुरांसाठी नि:शुल्क बसेस चालविण्याचा निर्णय घेतला. ...
कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून उद्योग सुरू करण्याची परवानगी उद्योजकांना देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील काही उद्योग सुरू झाले, पण कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने उभी राहिली आहे ...
कोरोना पाठोपाठ ‘सारी’ म्हणजे ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ आजार चिंता वाढवीत आहे. ११ मार्च ते १७ मे या दरम्यान विदर्भात १,०५४ रुग्णांची नोंद झाली आहे. ...
कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भावाला दोन महिन्यावर कालावधी होत असताना बुधवारी पहिल्यांदाच पाच महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. या रुग्णासह सहा नव्या रुग्णांची भर पडली. नागपुरात एकूण रुग्णांची संख्या ३८० झाली आहे. ...
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...