‘मिशन बिगीन’च्या तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर, दुकानात, कार्यालयात वर्दळ वाढली असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या पाच दिवसांत १५४ रुग्णांची नोंद झाली आहे. यात आज ४२ रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ७ ...
मुंबई-पुण्यासारख्या शहरात शहर बससेवा सुरू झाली आहे. आता नागपुरातही शहर बससेवा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. आपली बसच्या माध्यमातून नागपुरात दररोज १.७५ लाख नागरिक प्रवास करतात. अद्याप सर्व प्रतिष्ठाने सुरू झालेली नाहीत. परंतु बस प्रवासासाठी प्रवा ...
ज्येष्ठ संगीतज्ञ आणि संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचे मार्गदर्शक बाळासाहेब उपाख्य विराग यादवराव होले यांचे धरमपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ...
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग २१ मधील नारायणपेठ, प्रेमनगर व आसीनगर झोनमधील प्रभाग ७ मधील मॉडेल टाऊन इंदोरा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व ...
मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बं ...
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या टोळधाडीचा प्रकोप थांबल्याचे सांगितले जात असतानाच आता पेंच व्याघ्र प्रकल्पात टोळधाडीने शिरकाव केला आहे. प्रकल्पाच्या पश्चिमेकडील कोलीतमारा भागातून टोळधाड प्रवेशली. ...
अनलॉक-१ चा परिणाम आता महागाईवर दिसून येत आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस तर पेट्रोलियम कंपन्यांनी तीन दिवसात अनुक्रमे १.६९ आणि १.७० रुपयांची वाढ केल्याने ९ जूनला पेट्रोल ८०.४९ व डिझेलची प्रति लिटर ७०.४४ रुपयात विक्री झाली. ...
सायबर गुन्हेगारांनी केवायसी करून देण्याच्या नावाखाली वेकोलिच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचे ५ लाख ९१ हजार लंपास केले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
नागपूरकर नागपूरचीच नाटके बघायला येत नाहीत, यासाठी सर्वस्वी कलावंतच जबाबदार आहेत आणि हीच जबाबदारी समजून शहराच्या नव्या भागांमध्ये नाटक म्हणजे काय, हे समजावून सांगण्याचे कार्य रंगकर्मींना करावे लागणार आहे. ...
कोरोनामुळे ज्या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली किंवा होऊ शकते, अशा गुन्ह्यातील आरोपींना जामिनावर बाहेर सोडण्याचा निर्णय झाला. त्यांनी सामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांचीही डोकेदुखी वाढवली आहे. ...