बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याने, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची डोकेदुखी वाढली होती, पण आता दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्यामुळे मंडळातर्फे ...
यंदाच्या रविवारी गरज असेल, तरच प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम ...
राष्ट्रभक्तांची निंदा करणे चुकीचे आहे. सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणाऱ्या, त्यांच्यावर सदोदित टीका करणाऱ्या काँग्रेसला देश माफ करणार नाही, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय ...
मुंबई उपनगरीय लोकल सेवेला होणाऱ्या मोठ्या तोटातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रकल्पांसाठी उभ्या कराव्या लागणाऱ्या निधीसाठी, एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) ...
मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक आॅफ इंडियाच्या इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. इमारतीत दोन-तीन स्फोट झाल्याने, आसपासच्या परिसरातही घबराट पसरली. ...
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर सरकार गंभीर आहे. कोल्हापूर येथील महागोलमेज परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात समाजाच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाली. ...
उमेदीच्या काळात कलाकारांना सगळेच डोक्यावर घेतात. असेच लक्ष त्याच्या निवृत्ती काळातही दिले पाहिजे. निवृत्त कलावंतांना आज दिवसाला केवळ ७० रुपये पेन्शन मिळते. ...