वातानुकूलित बस सेवा बंद, तासंतास बस थांब्यावर प्रतीक्षा यामुळे वैतागलेल्या बेस्टच्या प्रवाशांना गुड न्यूज आहे. आरामदायी आसन सेवा, थंडगार प्रवास, मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग आणि धक्के न बसणारी ‘हायब्रीड’ बस ...
दिलेली आश्वासने पाळत का नाही असे विचारणे म्हणजे देशद्रोह ठरत असेल तर मग आम्ही असा देशद्रोह रोज करणार असे सुकाणू समितीचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी आज येथे स्पष्टपणे ठणकावले आहे. ...
सोलापूर : महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास एक लाख ६४ हजार ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी ३५ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा ऑनलाईन भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिले ऑनलाईन भरण्याकड ...
‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा’, ...
राज्यातील शेतक-यांच्या कर्जामाफीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र अद्याप राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी झाली नसल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ...