विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता बँकेच्या कर्मचाºयांनी मंगळवारी देशभर एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील ११८ बँकेच्या कर्मचाºयांनी या सहभागात नोंदविला. ...
विदर्भात तान्ह्या पोळ्याला महत्त्व असले तरी यंदाच्या वर्षात या पोळ्याच्या दिवशी वर्धेत शासकीय कार्यालयांना सुट्टी नव्हती. असे असताना मंगळवारी येथील जीवन प्राधिकरणला सुट्टी असल्याचे जाणवले. ...
आईच्या प्रेमाची महती सांगणारी एकापेक्षा एक गाणी...सोबत अनेक किस्से... कधी डोळयात पाणी...अशा आईच्या आठवणीत भरलेले सभागृह... याच व्यासपीठावरून दोघीही आई कडाडल्या आमची मुलं बरोबरच आहेत. ...
आईच्या प्रेमाची महती सांगणारी एकापेक्षा एक गाणी...सोबत अनेक किस्से... कधी डोळयात पाणी...अशा आईच्या आठवणीत भरलेले सभागृह... याच व्यासपीठावरून दोघीही आई कडाडल्या आमची मुलं बरोबरच आहेत. ...
बांद्रा येथील एका उच्यभृ वसाहतीत राहणाऱ्या एक अल्पवयीन युवती आणि एक युवक पुष्पक एक्स्प्रेसने पळून जाण्याचा प्रयत्न कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे फसला. ...
सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय हा तोंडी एकतर्फी तलाकसंदर्भात आहे. परंतु, बहुपत्नीत्व आणि हलाला याबाबत काही बोलले नाही. तलाकसंदर्भातील प्रश्न हे न्यायालयीन मार्गानेच सोडवायला हवेत, असेही कोठे स्पष्ट केलेले नाही. ...
सर्वसामान्य व्यक्तीला छोट्या-छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र बऱ्याचदा काम न झाल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागते. ही बाब लक्षात येताच शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केल ...