दादरमधल्या इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामास २३ महिन्यांचा विलंब झाल्यामुळे स्मारकाच्या खर्चात १६६ कोटींची वाढ झाली आहे. ...
मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील विस्थापित आठ गावांच्या पुनर्वसनासाठी, घरकुल, रस्ते, शौचालये, पाणीपुरवठा आदी विकास योजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिका-यांना सोमवारी दिले. ...
बॉम्बे हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांची नोंदणी स्थगित करण्याच्या मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. नोटीस न बजावता एमसीआय नोंदणीला स्थगिती देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने एमसीआयच्या निर्णयाला स्थग ...
नारायण राणे अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. ते पक्षात राहिले पाहिजेत अशीआमची इच्छा आहे. पण पक्षांतर्गत विषयांवर जे काही बोलायचे ते त्यांनी पक्षात बोलावे, मी बाहेर जाहीरपणे काहीही बोलणार नाही, माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रद ...
आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर खटला भरण्यास सीबीआयला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय पक्षपाती असून तो राजकीय हेतूने घेण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला आहे. ...
देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर का ...
बांधकाम व्यावसायिक जग्गू खेतवानी यांच्याकडे चार सदनिकांपेक्षा अधिक सदनिकांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री उशिरा भायखळा येथून अटक केली. त्याच्यासह अन्य तीन साथीदारा ...
शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने महावेध प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत एप्रिल महिन्यात नागपुरात पहिले स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले. ...
आयोजनामुळे वादात सापडलेल्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ अखेर निश्चित झाले आहे. बडोद्याच्या मराठी वाङ्मय परिषदेने हे संमेलन घेण्याची तयारी दाखविल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांच्या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. त ...
राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे दोन वर्षांत महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला. ...