मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे ... ...
देशाच्या पंतप्रधान म्हणून ज्या इंदिरा गांधी यांनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शासकीय कार्यालयांमध्ये इंदिराजींचे कार्यक्रम घ ...
रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर सोळाव्या दिवशी मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील. तेव्हा जो संघर्ष होईल त्याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार असेल ...
मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. या प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. ...
मुंबई/नागपूर - कमी वीज निर्मितीमुळे राज्यावर निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जनतेने ऊर्जा बचत करून शासनाला सहकार्य करावे व भारनियमनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यास मदत करावी, असे नम्र आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील स ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ तीनच डॉक्टरांवर सोपवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
मानवी शरीराचे आजार जसे औषधाने बरे करता येतात तसे मनाचे आजार दूर करण्यासाठी प्रेम भावना आणि ध्यान यांची मदत होते, असे विधान लडाख येथे आरोग्य, शिक्षण आणि अध्यात्म क्षेत्रात कार्य करणारे भिक्खू संघसेन यांनी शुक्रवारी (6 ऑक्टोबर)मुंबईत बोलताना केले. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्यात एका खासगी बसनं अचानक पेट घेतला. शुक्रवारी रात्री 11.30 वाजता ही घटना घडली. ही आग लागली तेव्हा बसमध्ये काही प्रवासीदेखील होते. ...