कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते. ...
भिवंडीतील एका तरुणाने पाचशेच्या नोटांची कलर झेरॉक्स काढून चलनात आणताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ६४ हजार रुपये किमतीच्या अशा बनावट नोटा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
आॅक्टोबर महिना सुरू झाला असूनही राज्यभरात बहुतांश ठिकाणी पावसाच्या धारा सुरूच आहेत. येत्या २४ तासांतही कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह ...
कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होऊन विदर्भात ३४ शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतरही कृषी विभागाने अजून संबंधित कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे नोंदविलेले नाहीत. ...
पाथर्डीचे माजी आमदार राजीव अप्पासाहेब राजळे (४८) यांचे शनिवारी (दि.७) रात्री निधन झाले. कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत व शोकाकुल वातावरणात रविवारी ...
राज्यात भिका-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहत राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात ‘भिकारीमुक्त मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
केवळ सत्ता परिवर्तन करून काही साध्य होणार नाही. जनआंदोलनातून व्यवस्था परिवर्तन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड असून, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे ...