कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे. ...
पोलीस मुख्यालय येथे हुतात्मादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी ७.४५ ते ९.१५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालय येथे हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
बळीराजा आमचे पे्ररणास्थान आहे. बळीराजाचे राज्य समतेचे मूल्य जोपासणारे व सर्व लोकांना न्याय देणारे होते. आज बळीराजा म्हणजे शेतकरी व श्रमिक वर्ग या देशात पीडित आहे. ...
महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप गवसले नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी सकाळी ७ वाजता ‘निर्भय वॉर्निंग वॉक’ करण्यात आला. ...
शिक्षणाधिकारी (माध्य.) व वेतन अधीक्षक ही रिक्त पदे तवरित भरण्यात यावीत. जिल्ह्यातील शिक्षण विभागाने नियुक्ती मान्यता दिलेल्या शिक्षकांना शालार्थ अभिलाभामध्ये रूजू करून घ्यावे. ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने सर्व कामांमध्ये आॅनलाईनची सक्ती केली आहे. त्याशिवाय देयकेही काढली जात नाही. परिणामी, सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी, अभियंते, कंत्राटदार तथा शिक्षक अडचणीत येत आहेत. ...
मनसेने ठाणे व कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करत पिटाळून लावल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत मराठ्यांचा हक्क कमी होतोय म्हणून त्यातील परप्रांतियांना कुणीही हाकलू शकत नसल्याचे विधान केले आहे. ...
मुलींकडे कमजोर म्हणून पाहणाºया समाजात एक वडील आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देतो. अपार मेहनतीनंतर त्यांना जागतिक दर्जाच्या कुस्तीपटू म्हणून तयार करतो... ...