शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा शपथविधी पाहून कसं वाटलं?; पंकजांनी स्पष्ट मत मांडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 8:21 PM

८० तासांच्या सरकारवर पंकजा मुंडेंचं भाष्य

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात एकच राजकीय भूकंप झाला. यावर भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं हा माझ्यासाठी धक्का होता, असं पंकजा म्हणाल्या. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ८० तासांच्या सरकारवर भाष्य केलं. फडणवीस आणि पवार यांचा २३ नोव्हेंबरला शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी राज्य राष्ट्रपती राजवटीमधून बाहेर पडलं याचा आनंद होता. पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनदेखील केलं. पण या सरकार स्थापनेनं मला फार आनंद झाला नाही. तो माझ्यासाठी धक्का होता, असं पंकजा यांनी सांगितलं. अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे गनिमी कावा होता, असं फडणवीस म्हणाले होते. मात्र या गनिमी काव्याची भाजपामधील नेत्यांना कल्पनाच देण्यात आली नव्हती, असं पंकजा यांच्या विधानावरुन समजतं. फडणवीस आणि पवारांच्या शपथविधीबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाची कल्पना नव्हती. त्यामुळे ज्यावेळी मी तो शपथविधी पाहिला, तेव्हा मला धक्का बसला, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. अजित पवारांबद्दल मला फार बोलता येणार नाही, असं पंकजांनी म्हटलं. अजित पवार अतिशय स्पष्टवक्ते आहेत. पण माझा त्यांच्याशी फारसा संबंध आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही बोलू शकत नाही, असं पंकजांनी सांगितलं. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना