वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बºयाच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ...
वाढते वय, डोळ्यांवरचा ताण तसेच प्रदूषण अशा अनेक कारणांनी आज प्रत्येक व्यक्तीला चष्मा लागलेला दिसतो. किंबहुना डोळे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वपूर्ण अवयव आहे. ...
हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी विविध प्रकारचे ड्रायफ्रूट घ्यायला हवेच. त्यापैकी खजूर घेतले तर अधिक उत्तम. कारण खजुरामध्ये आयर्न, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, झिंक,फॉस्फरस असे शरीराला आवश्यक घटक आढळतात. तसे अतिशय चविष्ट असणारे खजूर सर्वांनाच आवडता ...
सावळा रंग उजाळण्याठी बरेचजण महागडे सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक ट्रिटमेंट आणि बरेज काही पर्याय करताना दिसतात. मात्र, फारसा फरक पडत नसल्याचा अनुभव येतो. ...
लहान बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी त्याच्या आयुष्यातील पहिले एक वर्ष महत्त्वाचे असून, याकाळात त्याच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण याच वयात त्याच्या स्नायूंचा विकास होत असतो. ...
विदेशात जाण्यासाठी पासपोेर्टची गरज असते. पासपोर्ट बनविण्यासाठी आतापर्यंत जाचक अटी होत्या. त्यामुळे संबंधित व्यक्तीला पायपीट करावी लागायची. पण सध्या विदेश मंत्रालयाद्वारे पासपोर्ट बनवण्याचे नियम आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. ...
आपले सौंदर्य खुलविण्यासाठी चेहऱ्यावर असलेला एखादा तीळ महत्त्वाची भूमिका बजावितो. हेच तीळ जास्त प्रमाणात असतील तर मात्र सौंदर्यात बाधा निर्माण होते. ...
महान ज्ञानीपुरुष स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा म्हणजे कन्याकुमारी. हे दक्षिणेतील मुख्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून, याठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलची स्थापना झालेली आहे. ...