जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेत प्रसाद ओक महात्मा जोतिबा फुलेंची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच कच्चा लिंबू या त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे ...
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या विकासात शेती आणि शेती उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारासुद्धा दिला होता ...
आवाज या सीरिजमध्ये प्रेक्षकांना अहिल्याबाई होळकर यांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेची निर्मिती कोठारे प्रोडक्शनची असून महेश कोठारे या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत ...
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी प्रिया बापट आता प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. आजपर्यंतच्या तिच्या सगळ्या चित्रपटांमध्ये तिने ...
महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीत पाटी वगळता इतर सर्व वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अनियमितता असल्याची धक्कादायक बाब ...