होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
मुंबईतील ‘पहिले पारंपरिक आगमन’ म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या ‘काळाचौकीचा महागणपती’ने आपले वेगळेपण यंदाही कायम ठेवण्याचा निश्चय केला आहे. ...
भारत देश विविधतेने नटलेला आहे. अगदी तीच विविधता साहित्यात आहे. मात्र या चांगल्या साहित्याचे भाषांतर म्हणावे तितके झालेले नाही. ...
वाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. वडिलोपार्जित जमीन गेली व त्याचा मोबदलाही दुसऱ्यांनीच हडप केला ...
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथील भगवान शंकराचे स्थान असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी श्रावण महिन्यात पावले चालू लागली आहेत ...
स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही ...
मध्य रेल्वे मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवर सर्व लोकल बारा डबा धावत असतानाच हार्बर रेल्वे मात्र यापासून वंचित राहिली होती. ...
पर्यावरण महत्त्वाचे असले तरी उद्योगही जगले पाहिजेत अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये ...
क्षाबंधनानिमित्त यंदा बाजारात रुद्राक्ष राख्यांचा ट्रेण्ड सर्वाधिक आहे. सर्वांनाच वेड लावणाऱ्या ‘पोकेमन गो’ या गेमची छापही यंदाच्या राख्यांच्या बाजारावर पडली असून त्यांची मागणी इतकी आहे ...
कित्येक महिने रखडलेली ठाणे शहर काँग्रेसची कार्यकारीणी जाहीर झाली असली तरी या जम्बो कार्यकारीणीवरुन आता मतभेद निर्माण झाले आहेत. ...
पालिकेच्या परिवहन ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित बसचा लोकार्पण सोहळा १५ आॅगस्टला होणार आहे. ...