गोविंद इंगळे , निलंगा घरच्याच गायीची दोन पारडे ‘देशा’ व ‘पौळ्या’ या जोडीने सलग २५ वर्षे शेतीत काबाड कष्ट करून शेतीला साथ दिली. त्यामुळेच मला वैभव प्राप्त झाले ...
ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो. परिणामी ग्रामीण भागात घडणाऱ्या अपघातांची पोलीस दप्तरी नोंद न होता असे प्रकरण मिटविले जाते. ...
विदर्भ हे काँग्रेसच्या राजकारणाचे केंद्र राहिले होते व त्यांचा प्रभाव काही प्रमाणात दिसतो आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आता राजकारणात उतरण्याची आवश्यकता आहे, ...
तळणी : तळणीसह परिसरातील १६ गावात महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेएस. ३३५ लॉट नं. ६६३ या वाणात भेसळ निघाल्याने ३० ते ४० टक्के नुकसान होणार असल्याचे वृत्त ...
जादुटोण्याच्या संशयावरून दावेझरी टोला येथे ढोक दांपत्याची निर्घृण हत्या झाली होती. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर दावेझरी येथे पोलीस बंदोबस्तात ...