दूरसंचार क्षेत्रात खळबळ माजवणारी ‘रिलायन्स जिओ’ योजना लाँच करत या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणार असल्याचे ...
अयोध्येमध्ये ३०० वर्षे जुनी व मोडकळीस आलेली आलमगिरी मशीद पुन्हा बांधली जाणार आहे. या मशिदीला तिच्या सध्याच्या अवस्थेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने वापरण्यास धोकादायक ठरविलेले आहे. ...
शासनाने आज राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर २०१६पासून ६ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. याच महागाई भत्त्याची १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट ...
महिलांना समान स्थान असल्याचे समाजात भासवले जात असले तरीदेखील अजूनही महिलांना मूलभूत हक्कांसाठी लढावे लागत आहे. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाच वर्षांपूर्वी मुंबईत ...
गणेशोत्सवाच्या काळात बकरी ईद येत असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. ईददिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कत्तलखान्यापासून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्तात ...
मैदानी खेळांमध्ये सरावातील सातत्य, आहार, व्यायाम, जिद्द आणि चिकाटी हेच रिओ आॅलिम्पिकमधील स्टेपलचेस स्पर्धेच्या अंतिम फे रीतील यश आहे, असे मत भारताची धावपटू ललिता ...
कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीची ‘नाकाबंदी’ पोलिसांनी सुरू केली असून, सराईत सागर रजपूत पाठोपाठ आणखी दोन गुन्हेगाराला बेकायदा पिस्तुलांसह जेरबंद करण्यात गुन्हे ...
विद्येचे माहेरघर, आयटी हब, स्मार्ट सिटीबरोबरच देशातील वेगाने विकसित होणारे आठवे महानगर म्हणून बिरुदावली मिरविणारे पुणे शहर आणि उपनगरांचा परिसर गेल्या काही ...