आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी, असे म्हणत घरोघरी गौरीचे आगमन होत असल्याने विक्रमगडच्या बाजारात फुले, फळे, भाज्या खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची एकच ...
वसई-विरार पालिकेने पे अॅण्ड यूज तत्त्वावर एका संस्थेला पेल्हार येथे दिलेले शौचालय बांधण्याचे काम पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर असतानाच त्यावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
नागरिकांना मिळकतकर, वीज, टेलिफोन बिल भरणे, रेल्वे, बस आरक्षण आदी सुविधा त्यांच्या घराजवळ उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिकेच्या वतीने १०५ नागरी सुविधा केंद्रे २००६ मध्ये सुरू ...