काेंढवा येथे सीमाभिंत काेसळून 15 कामागरांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्हाेरा, सुरेश शहा, ऱश्मीकांत गांधी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. हा अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला. ...
रोहित फलंदाजी करत असताना भारतीय संघ चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते. पण रोहित बाद झाल्यावर मात्र भारताला साडे तिनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. ...
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी बारामती शहरात कविवर्य मोरोपंत पराडकरांच्या व शिवलीलामृताचे रचनाकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला. ...