जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उद्या मेळावा ...
श्रीसमर्थ बैठकांतून संतशिकवण दिली जात असतानाच प्रत्येकाला नैतिकता, निर्भयता आणि नम्रता यांची शिकवणही दिली जाते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ही शिकवण देऊन प्रत्येकावर असणाऱ्या समाजऋणाची तसेच देशऋणाची जाणीव करून दिली जाते. ...