सरकारला लोकसंख्यावाढीवर नियंत्रण हवेच आहे आणि सरसंघचालकांना लोकसंख्यावाढीचा वेग वाढवायचाच आहे. कोणाची लोकसंख्या वाढ रोखायची आणि कोणाच्या वाढीला चालना द्यायची, हा तपशील अधिक महत्त्वाचा आहे. ...
आदेशानंतर आपण हा राजीनामा मागे घेत असल्याचा एक व्हिडीओच जाधव यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सोमवारी प्रसारित केला. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर अवघ्या २४ तासांमध्येच पडदा पडला आहे. ...
पोस्टल आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये इतका फरक कसा पडतो? असा सवाल उद्धवसेनेचे सचिव आ. वरुण सरदेसाई यांनी सोमवारी शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार ...