गुंतवणूकदार आणि अभिकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आर्णी येथील नागरिकांच्या जीवनावश्यक व जिव्हाळ्याची पाणी पुरवठा योजना अखेरीस मार्गी लागली असून, आता ही योजना ४१.८१ कोटींवर पोहोचल्याची ...
काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मानवाचे शत्रू आहे. काम हा विषयासक्ती वाढवून मानवाला भलतीकडेच घेऊन जातो. तेव्हा यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तुलसी-रामायणाच्या अभ्यासक ...
आघाडीच्या वाटाघाटीत यवतमाळ विधानसभा ही राष्ट्रवादीला सुटणार की नाही हे अजूनही निश्चित झाले नाही. काँग्रेस आपला दावा या मतदारसंघावर कायम ठेवणार असल्याने राष्ट्रवादीतील ...
मी किंवा माझा मुलगा वणी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भीम गर्जना काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अवघ्या काही ...
शहरात पार्किंगची समस्या कायम आहे. ती सध्या तरी सुटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. तरीही पार्किंग संबंधी पूर्वनियोजित सूचना व आदेश असल्यास त्याचे यवतमाळकरांकडून पालन केले जाते. ...