पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. वातावरणातील बदलामुळे सध्या आष्टी परिसरात मलेरिया व डेंग्यू आजाराची लागण अनेक नागरिकांना झाली असल्याचे दिसून येते. ...
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अहेरी पंचायत समितीमध्ये एकूण १ हजार ४२५ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. या घरकुलांचा तालुक्यातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे. ...
शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र शासनाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावातील जवळपास ५०० कुटुंबाकडे स्वातंत्र्याच्या ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशा आहे. गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र आनंद व उत्साहाला पारावार उरत नाही. अशातच यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गडचिरोली शहरात जगप्रसिध्द असलेल्या पुणे ...
आदिवासी समाजातील व्यक्तींनी आपल्या रूढी, परंपरा व धार्मिक भावना जपताना श्रद्धेचा आदर करावा. परंतु बुवाबाजी, भूत, पिशाच्च, जादू, करणी अशा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बळी पडू नये. ...
तालुक्यातील आकापूर जवळील एमआयडीसी परिसरात उभारण्यात आलेल्या राजुरी स्टील अॅन्ड अलाय लिमीटेड या कंपनी प्रशासनाने सहाय्यक कामगार आयुक्तांच्या समक्ष झालेल्या त्रिपक्षीय कराराचे ...
सध्या जिकडे-तिकडे भ्रष्टाचार, गुन्हेगारी फोफावली आहे. पोलीस यंत्रणा पुराव्याअभावी यावर आळा घालण्यात अपयशी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांची पुरावे गोळा करताना दमछाक होत असल्याने ...
पावसाअभावी शेतपिके संकटात सापडली आहेत. याबरोबरच शेतातील हिरव्या चाऱ्यावरही परिणाम होताना दिसत असून चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. ...
राज्यातील नऊ टोल नाक्यांना एकत्रित करून ताडाळीच्या टोल नाक्यावरून वसूल होत असल्याचा प्रकार अलीकडेच प्रकाशात आला आहे. एवढेच नाही तर, २००४ पासून या नाक्यावरून बोगस पावत्या देऊन ...