काही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै ...
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो. ...
वेळेवर न होणाऱ्या करवसुलीमुळे बहुतांश ग्रामपंचायती उधारवाडीवरच प्रशासनाचा गाडा हाकत असून पथदिव्यांचे वीज बिलही भरण्यासाठी पैसे राहत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ७ कोटी १९ लाख ...
नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून विविध उपक्रम आजपर्यंत राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के महिला निरक्षर असल्याचे प्रशासनाकडे असलेल्या ...
पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ महिलांना स्वयंसहाय्यता गटामार्फत दिला जाईल. त्याबरोबरच जीवनोन्नती अभियानाच्या भविष्यकालीन योजनांच्या माध्यमातून महिलांच्या ...
गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच दक्षिण व उत्तर गडचिरोली भागाच्या काही तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये शासकीय कामासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात तक्रारींचे ...