शासनाने गावे सुंदर व निर्मल करण्याकरिता निर्मलग्राम अभियान राबविले़ यास केंद्रस्तरावर निर्मल भारत अभियान नाव देण्यात आल्याने शहरांचाही त्यात समावेश होता; पण हे अभियान शहरात कधी ...
म्हसाळा व जामणी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांत फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे़ ही तक्रार निखालस खोटी असल्याचे सांगून कृषी विभागाने आरोप फेटाळले आहेत़ ...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना समाजमनात शतप्रतिशत प्रमाणात रूजविण्याचे ध्येय आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय तर ते शक्यच नाही. बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरुपही पालटत आहे; ...
वारणानगर : केखले (ता. पन्हाळा) येथील रघुनाथ यशवंत उदाळे (वय ५०) यांचे निधन झाले. येथील वृत्तपत्र विक्रेते बाबूराव उदाळे यांचे ते मोठे बंधू होत. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी सकाळी १० वाजता केखले येथे आहे. ...
अकोला : महापौर, उपमहापौर पदासाठी प्रत्येकी आठ इच्छुक उमेदवारांनी महापालिकेचे नगर सचिव अनिल बिडवे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) सादर केले. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १६ उमेदवारांचे २२ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. भाजपच्यावतीने एकमेव ...
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेत ३-१ ने वर्चस्व गाजवणार्या भारतीय संघातील स्टार फलंदाज सुरेश रैना आणि वेगवान गोलंदाज मोहंमद शमी यांनी स्पर्धेत प्रभावी खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले़ ...
अकोला: खेडकरनगर,जवाहरनगरस्थित अकोला कॉलेज ऑफ जर्नालिझमच्या मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम या अभ्यासक्रमाचा १०० टक्के निकाल लागला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उन्हाळी-२०१४ चा निकाल जाहीर झाला असून, महाविद्या ...