स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठीचे योगदान कायमस्वरूपी स्मरणात राहावे, यासाठी डॉ. नीरज देव यांनी सावरकरांची पुण्यतिथी ‘देशभक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली आहे ...
देशाच्या बाहेर गेलेला गरिबांच्या हक्काचा पैसा भारतात परत आणण्यात येईल. हा काळा पैसा नेमका किती आहे, हे ठाऊक नसले तरी तो परत येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही ...
राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर तब्बल अठ्ठेचाळीस तासांनंतर वादविवादाच्या वावटळीत रखडलेले खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. ...
सहा वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर दोनच वर्षांत घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल करूनही एकत्र संसार करणाऱ्या रूपालीचा (२४) राजकुमार चव्हाण (२७) याने गळा आवळून खून केला. ...