महाराष्ट्र सरकारने महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी ई लॉकर ही योजना सुरु केली असून या योजनेमुळे आता पदवी, जात प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी महत्त्वाची कागदपत्र स्कॅन करुन ई लॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येतील. ...
जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध राहण्याच्या हेतूने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालक सचिव श्यामलकुमार मुखर्जी यांनी दिले. ...
मराठा समाजाच्या आरक्षणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी मराठा व मुस्लिम समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने जिल्हा कचेरीवर १९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. ...
'महाजेनको' कंपनीतर्फे त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी कनिष्ठ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांजवळ आधारकार्ड नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. ...
शहरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असताना व गेल्या दोन महिन्यांपासून कार्यादेश मिळूनही अनेक रस्त्यांच्या कामांना सुरुवातच झालेली नाही. ...