मध्य रेल्वेने शुक्रवारपासून देवळाली-मुझफ्फरपूर किसान रेल्वेची सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून शेतीमालासह इतर पार्सल घेऊन रेल्वे मनमाडकडे रवाना झाली. ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक दि. २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. संदीप कवाळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत असली तरी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा. विद्युत रोषणाई, देखावे, मिरवणुका टाळाव्यात, असे आवाहन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत केले. त्यानुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही त्याला सकारात्मक प ...
महाराष्ट्रातील तमाम भक्तांचा लाडका देव गणपती बाप्पांच्या आगमनाला आता एका दिवसाचा अवधी राहिल्याने घरोघरी स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घरादाराची साफसफाई, गणपतीच्या आरासाची स्वच्छता, मांडणी, आसन अशा ठेवणीतल्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आबालवृद्ध गु ...
महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार हे खरे असले तरी या निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क तज्ज्ञांची जाहीरनामा समिती नेमली आहे. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून एसटी गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत ७०० एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना कोल्हापूर जिल्ह्यात १३३ गावांनी उद्या, शनिवारपासून सुरू होणारा सार्वजनिक गणेशोत्सव सणच साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर सुमारे ३६७ गावांनी एक गाव, एक गणपती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हा ...
कोथळी (ता. करवीर) येथील महिलेच्या अंत्यसंस्कारामध्ये व्हाईट आर्मीसह ग्रामस्थांचाही सहभाग होता. पीपीई कीट वेळेत उपलब्ध न होणे व कोरोनाबद्दलच्या जनमाणसांतील भीतीमुळे अंत्यसंस्कारास विलंब झाल्याचे स्पष्टिकरण कोरोना दक्षता समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी के ...
कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करणारे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाने गाठले आहे. ...