राज्यात ३२ जिल्ह्यामध्ये आदिवासी-पारधी समाजाची लोकसंख्या सुमारे २० लाख जनगणना आहे. तरीही हा समाज राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रापासून वंचित आहे. हजारांपेक्षा अधिक आश्रमशाळा असूनही त्या केवळ शिक्षण सम्राटांच्या ताब्यात असल्याने शैक्षणिक स्तर पाहिजे ...
विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समितीच्या वतीने नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ५ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या भडगाव तालुक्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकांच्या वतीने शनि ...
नांद्रा येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील तीन जवान आपल्या १७ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होऊन २ रोजी नांद्रा येथे पोहचले. बसस्थानकापासून तर ते महादेव मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली. ...
भुयारी गटारींमुळे ऐन पावसाळ्यात शहरातील कॉलनी आणि गल्लीबोळात झालेली रस्त्यांची दुर्दशा आणि त्यामुळे होणारे अपघात आणि निर्माण झालेल्या अडचणी या विरोधात भाजपतर्फे अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शहरातील कृष्णापुरीपासून पालिका कार्यालयापर्यंतच्या मुख्य रस् ...