२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या सहकारी दहशतवादी संघटने टीआरएफने केला होता. ...
Kosmos 482 Venus Lander: सुमारे ५३ वर्षांपूर्वी १९७२ साली तेव्हाच्या सोव्हिएत रशियाने सोडलेला एक उपग्रह अनियंत्रित होऊन पृथ्वीवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोस्मोस ४८२ नावाचा हा उपग्रह शुक्र ग्रहावर उतरण्यासाठी पाठवण्यात आला होता. पुढच्या ...
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हवाई क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. ...
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे समरीनसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. ...