तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया १२३ गावांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना म्हणून २ कोटी ६५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ढोंबरे यांनी ...
वसमत नगरपालिकेत सहाय्यक अनुदानासाठी जास्तीचे प्राप्त झालेले साडेअकरा कोटी रुपयाचे प्रकरण अद्यापही गूढच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. तर नग ...
शहरातील नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांच्या साहित्यासह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मूळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...
शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती ...
पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे ...
नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांचे साहित्यांसह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मुळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...
शहरातील एटीएम मशिनमध्ये पैसेच नसल्याने पुन्हा रांगा लावण्याची वेळ येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अनेक बँकांच्या एटीएममध्ये पैसेच नसल्याने ग्राहक इतर बँकेतून पैसे काढताना दिसून येत होते. ...
येथील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यास ९ जानेवारी रोजीपासून सुरूवात केली. मंगळवारी हिंगोली बसस्थानक व महावितरण कार्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेने सुरूवात केली असता न. प. च्या कर्मचाºयांसोबत काही जणांनी वाद घातला. तर ...