महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...
जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही खालील प्रशासन मग्रारोहयोच्या कामात अपेक्षित प्रगती दाखवत नसल्याने आता यात काहींच्या विभागीय चौकशीचे आदेश निघण्याचे संकेत मिळत आहेत. काही बाबींमध्ये मात्र सुधारणा झाल्या आहेत. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत. ...
वसमत तालुक्यातील बाराशिव हनुमान यात्रेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता महापूजा करून दर्शनाला सुरुवात झाली. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ...
दुसरे लग्न का केले असे विचारणारी तू कोण? असे म्हणत आरोपींनी संगनमत करून जयश्री मोरे या महिलेचा दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नर्सी पोलीस ठाण्यात १८ फेबु्रवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हाभरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा परिसरात अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची एकच गर्दी झाली होती. मिरवणूक, कलशयात्रा, पोवाडे तसेच चिमुकल्यांनी सादर केलेले शिवरायां ...
तालुक्यातील पेरजाबाद शिवारातील पूर्णा नदी पात्रात सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याची कल्पना नसल्याने पेरजाबाद शिवारात माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर नदी पात्रात पाण्यात अडकले आहे. ...
शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. ...