अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या विधवांचे विमा दावे नाकारणाऱ्या आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीला झटका देत ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दोन्ही महिलांना न्याय दिला. ...
कर्ज घेऊन कुटुंब चालविणारे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरतात, यातूनच कर्जाला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील १५० शेतकऱ्यांनी मागील १३ वर्षात आत्महत्या केल्या आहेत. ...
जंगल सफारीसाठी वनविभागाने सुरू केलेली आॅनलाईन बुकींगची पद्धत अत्यंत क्लीष्ट असल्याने. तसेच लावण्यात आलेले प्रवेशावरील निर्बंध व भरमसाट भाडेवाढीचे परिणाम मात्र पर्यटकांच्या संख्येवर पडत असल्याचे ...
आदिवासी व नक्षलग्रस्त म्हणून परिचीत असलेला सालेकसा तालुका अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या तालुक्याच्या विकासाकडे मोठ्या नेत्यांपासून तर छोट्या-मोठ्या नेते मंडळीचे सदासर्वकाळ दुर्लक्षच राहिले आहे. ...
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीत सभा घेऊन गावात शांतता व सुव्यवस्था कशी ठेवता येईल, वाद कसे थांबवता येतील यावर ठाणेदार सुरेश कदम यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. ...
महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन शिक्षिका बनविले. त्यानंतर मुलींसाठी पुण्यात पहली शाळा उघडली. अज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन, विधवा विवाह, भ्रूणहत्या प्रतिबंध, ...
महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून संगणकाचे महत्व ओळखून वर्ग पहिली ते सातवीकरिता शाळेत संगणक उपलब्ध करून दिले. परंतु हे संगणक अनेक ...
धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा ...
ट्रक चोरीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा प्रस्ताव सादर करणाऱ्या मालकाला रिलायंस विमा कंपनीकडून प्रक्रिया सुरू असल्याचे वारंवार सांगून टाळाटाळ केली. त्या विमा कंपनीला ग्राहक ...
तिरोडा तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुट, सवलत व शिष्यवृत्तीसाठी जात प्रमाणपत्रांची मागणी केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे तयार करावयाची प्रकरणे आॅगस्ट व सप्टेंबर ...