कुणाला कुठल्या गोष्टीचा छंद असेल हे सांगता येत नाही. अनेक छंदवेड्यांमुळे बरेचदा जुन्या वस्तुंचे आणि माहितीचे जतन केल्या जात. पुढे हीच माहितीची शिदोरी अनेकांच्या उपयोगी व कठीण प्रसंगी मोलाची ठरते. ...
येथील सिव्हिल लाईन परिसरात सिंचन विभागाच्या कार्यालयाची इमारत असून ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
राज्यात सत्तारुढ सरकारने कृषीपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी करून देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. या अंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले. मात्र कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्यापही १८ हजार शेतकऱ्यांच् ...
पंतप्रधान शहरी आवास योजनेतंर्गत पाठविण्यात आलेल्या ५१५ आवासांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. ...
शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र मागील वर्षीपासून शासनाने गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय घेतला. ...
परिस्थिती माणसाच्या प्रगतीत बाधा निर्माण करते. या संकटाने जो खचला तो संपला पण जो आत्मविश्वास बाळगून मनोधैर्य खचू देत नाही तो जिंकतोच.असाच दृढ विश्वास ठेवणाऱ्या येथील प्रितीश घनशाम मस्के या मोटारसायकल मेकॅनिकलच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गु ...
खरीप हंगामाला सुरूवात झाली तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही. अनुदानावर बियाणे वाटपाचे निर्देश असताना शेतकऱ्यांकडून पूर्ण पैसे वसूल केले जात आहे. यामुळे आधीच नैसर्गिक संकटामुळे त्रस्त असलेला बळीराजा प्रशासनाच्या दप्तर दिंरगाईमुळे हैराण झा ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील ग्रामीण रूग्णालयातील मोटारपंप नादुरूस्त झाल्यामुळे रूग्णालयात पाणी पेटले होते. तीन दिवस पाणी मिळू न शकल्यामुळे येथील रूग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांचीही चांगलीच फजिती झाली. अखेर ग्रामपंचायतच्या पुढाकाराने ...