बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे ...
एकीकडे शासन शेतकऱ्यांना मदत केली असल्याची घोषणा करीत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी पोहोचला नाही. ही बाब आमदार संजय पुराम यांना कळताच त्यांनी महसूल विभाग आणि बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभे करुन त्वरित शेतकऱ् ...
जिल्ह्यात २९ वर्षापूर्वी दरोडा प्रकरणात तक्रार करणाऱ्या व्यक्तीने बयान बदलल्यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सहदिवाणी न्यायाधीश तिसरे यांनी फितूर झालेल्या तक्रारकर्त्यालाच दोन वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे. ...
आधुनिक काळात शहरांसोबत ग्रामीण भागही बदलत आहे. शहरातल्या साऱ्याच बाबी आता ग्रामीण भागात दिसू लागल्या आहेत. घरांच्या बाबतीत नेमके तेच चित्र असून शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही सिंमेटची घरे तयार केली जात आहे. ...
शासन आपल्या समाजविरोधी धोरणांमुळे मच्छिमार बांधव व घुमंतू जातींवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरूद्ध घुमंतू मत्स्यमार बांधवांनी शहरात ‘दे धक्का’ मोर्चा काढला. ...
तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे. ...
गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यावर अनेक संकट असल्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील त्यांच्या संर्वधनासाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ...
विद्यार्थ्यांना अक्षर ज्ञान, अक्षर ओळख, वाचन, आदर्श वाचन, समजपूर्वक वाचन, गणीतात अंक ज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करता येते. डायट व शिक्षण विभागाने मागील चार महिन्यांत जिल्हाभरातील ९६४ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर वाचविण्या ...
तालुक्यातील बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले (७०) यांनी श्रावण बाळ योजनेतंर्गत वृद्धापकाळ पेन्शन पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शुक्रवार (दि.१५) पासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. ...
पार्वती बहुउद्देशिय विकास संस्था तसेच ग्रामपंचायत भुसारीटोलाच्यावतीने आदर्श गाव निवडीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीकडून ..... ...