२०२७ सालची विधानसभा निवडणूक जर भाजपला जिंकायची असेल तर मंत्रिमंडळात आताच प्रभावी शस्त्रक्रिया करावी लागेल. गेले काही दिवस मंत्रिमंडळ फेररचेबाबतच्या चर्चेने वेग घेतला आहे. मंत्रिमंडळाची फेररचना होईलच, असे मुख्यमंत्री सावंत हेही सातत्याने सांगत आहेत. क ...