काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानकडून देण्यात येत असलेल्या चिथावणीखोर आणि बेजबाबदार वक्तव्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शद्बांत निषेध नोंदवला आहे. ...
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ...