पाकिस्तानला भीती वाटत आहे, की भारत कश्मिरातील दहशतवाद्यांची कंबर तोडण्याबरोबरच, पाकिस्तानातील त्यांचे प्रमुख आणि त्यांची दहशतवादी केंद्रे नष्ट करण्यासाठी एखादे ऑपरेशन करू शकतो. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राइक के ...
भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७० विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. ...
जैश-ए-मोहम्मदमध्ये बहुतांश विदेशी अतिरेकी आहेत, परंतु पुलवामा कार हल्ल्याप्रमाण स्थानिक काश्मिरींचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. ...
पाकिस्तानने भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानी रेडिओवर रविवारी जम्मू-काश्मीरचे हवामानाचे अंदाज दिले. यामध्ये श्रीनगर, पुलवामा, जम्मू आणि लडाखमधील कमाल आणि किमान तापमान देण्यात आले. ...