राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच निवडणुकांना समोर जाणे शक्य आहे. तसेच बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख हे निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आगामी निवडणुकींना सामोरे जात असताना सरकारकडून अनेक लोकाभिमुख यो ...
इयत्ता १ ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मागील चार वर्षांपासून थकीत आहे. शिष्यवृत्तीच न मिळाल्याने जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. दिवाळीच्या दिवसातही ही रक्कम ...
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वरोरा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर व अंतर्गत सुविधेच्या कामांसाठी एक कोटी रूपये किमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आ ...
पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था (वासो), पाणी व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबईचे संचालक राहुल साकोरे यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्या आले असताना त्यांनी जिल्हा परिषदेतील कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील शाश्वत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावात ...
यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतील ...
शहरातील बाबूपेठ वॉर्डातील श्री बालाजी मंदिराजवळील पाईपलाईनमधून पाणी गळती सुरू असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, याकडे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्र्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ...
कलाकार वेडा असतो. कोणत्या वस्तुपासून कोणती कलाकृती बनविणार, घडविणार हे सांगता येत नाही. कल्पनेच्या पलिकडे त्याची भरारी असते. शहरातील बालाजी वॉर्डातील अंकिता हरिदास नवघरे हिनेही अशीच एक वेगळी किमया साधून कल्पनेची भरारी घेतली आहे. ...
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बल्लारपूर शहराच्या ६५.९३ कोटी रू. किमतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्य शासन ...
जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंदात औषधांचा पुरवठाच नसल्यामुळे रुग्णालयात औषधांसाठी हाहाकार माजला आहे. परिणामी रुग्णांना खासगी औषध भंडारमधून औषधांची खरेदी करावी लागत आहे. यात गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन कर ...