संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब ...
प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी वंचित समाजाची फसवणुक केली. केवळ सत्तेसाठी आमचा वापर केल्याने त्यांना शह देण्यासाठी बहुजन वंचित आगामी निवडणुकांच्या मैदानात उभे ठाकल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ...
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने लिपीक संवर्गात कार्यरत लिपिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, दिवसभर काळी फीत लावून सरकारचा निषेध केला ...
सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कमल स्पोर्टींग क्लब व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या खासदार चषक २०१९ विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर ‘खासदार श्री’ चषक तर अमरावतीचाच सर्वेश ...
ग्रामपंचायतच्या मनमानी धोरणामुळे वेकोलि तलावाला लागून असलेल्या कृषियोग्य जमिनीत गावातील सांडपाणी नालीद्वारे मागील सात वर्षांपासून सोडत असल्याने पीक घेणे कठीण झाले आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. ...
ब्रह्मपुरी महोत्सवाच्या रविवारी शेवटच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तरूणाई सहभागी झालेल्या महोत्सवाला रंगत आली होती. ...
प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय म्हणजे दृढसंकल्प. दृढसंकल्पासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
ड्रग्समुळे चंद्रपुरातील युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. हा प्रकार डोळ्यांसमोर घडत असताना डोळे झाक करून गप्प बसणे सज्जन नागरिकांचे लक्षण नाही. याविरोधात लढा उभारून ड्रग्सला चंद्र्रपुरातून हद्दपार करण्याची गरज आहे, असा आवाहन समुपदेशकांनी केले. ...
चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताची तपोभूमी म्हणून ओळखले जाणाऱ्या गोंदेडा येथे तीन दिवशीय यात्रा महोत्सवाचा सोमवारी समोरोप झाला. या निमित्त गोंदेडा तपोभुमीत गुरुदेवभक्तांचा सागर लोटला होता. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहे ...