अनेक गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भद्रावतीकरांना पाण्याच्या भीषण टंच ...
चिमूर शहराला उमा नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्या नदीत गाळ साचल्याने पात्र उथळ झाले. त्यामुळे नदीतील पाणी भूगर्भात झिरपत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी चिमूर पालिकेने नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क ट्रॅक्टरने नांगरणी केली. नगरपरिषदेच् ...
सततच्या दृष्काळी परीस्थितीमुळे पहाडावरील अर्ध्याअधिक गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. परिसरातील नदी, नाले व जलस्त्रोतही पूर्णत: आटले असून नागरिकांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने केवळ मलमपट्टी केली आहे. ...
तालुक्यात ९३ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यापैकी २७ गावांत पाणी टंचाईची आहे. तर चिमूर शहरातील काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविली जात आहे. ...
चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे ...
चंद्रपूर-मूल महामार्गाच्या बांधकामात चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन विस्कळीत झाली. यामुळे शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणीच पोहचणे बंद झाले आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. परिणामी चार दिवस चंद्रपूरकर ...
चालू सत्रापासून जिल्ह्यातील तब्बल २५० विद्यालयांमध्ये इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विविध विद्यालयांमध्ये मशीनही बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना येता-जाता या मशीनवर हजेरी लावावी लागणा ...
चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिलेत. त्यांनी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत ...
भारताचा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या उत्तर-दक्षिण उल्लेख करताना हिमालय ते कन्याकुमारी असे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा विस्तार उल्लेखताना चांदा ते बांदा असे राज्यात सर्वत्र म्हटले जात असते. ...