आदिवासी विद्यार्थ्यांनी जगावेगळे ध्येय बाळगून ओळख निर्माण करावी, या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाच्या मिशन शौर्य २०१९ अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाºया ९ विद्यार्थ्यांनी जगातील उंच एव्हरेस्ट शिखर २३ मे २०१९ रोजी सर केले. यामध्ये जिल्ह्याती ...
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयसीडीएस प्रणाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण मिशनच्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना इंटरनेट से ...
इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीत शिकणाऱ्या एक लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक मिळणार आहे. याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडेअकरा लाख पाठ्यपुस्तकांच ...
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यातील दृष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई व त्याअनुषंगाने ...
मुस्लीम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईद हा सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा सुका मेव्यासह इतर साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने खिशाला मोठी झळ बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ...
एक गृहिणी व दोन मुलांची आई, दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत, घरच्या कुणाचीही सोबत न घेता ऑटो चालविते. या गृहिणीच्या परिश्रमाला, तिच्या हिंमतीला आणि प्रचंड आत्मविश्वासाला मानावेच लागेल. बल्लारपूर येथील बीटीएस प्लांट भागात राहणाऱ्या सपना रोशन पाटील हे या ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील एका घरात घुसून रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नऊ महिन्याच्या बालकाला झोपेतून उचलून पळविल्याची घटना घडली. ...
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो. ...
नऊ धानाच्या वाणांचे संशोधन करून जगभरात नावलौकिक मिळविलेले कृषीभूषण तथा एच.एम.टी. धानाचे संशोधक स्व. दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड या त्यांच्या गावी सोमवारी (दि.३) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांन ...