जिल्ह्यातील धानपीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून नानाविध प्रजातीच्या भातपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. ...
आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लाग ...
हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व चना खरेदीसाठी नोंदणी झाल्यावर मालाच्या विक्रीसाठी केंद्रावर आणण्याचा आॅनलाईन संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ...
चंद्रपूर शहरातील बायपास मार्गावर शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एका बसने ऑटोला मागून धडक दिल्याने ऑटो जागीच उलटला. यामध्ये ऑटोमधील चालक व १ सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. ...
राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे ...
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते. ...
जुन्या वादातून लालपेठ परिसरात सोमवारच्या मध्यरात्री शिवा ऊर्फ गोलू व कोटा परिवारातील सदस्यांनी संजय झुणमूलवार व त्याच्या मित्रावर अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात संजय हा जागीच ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ...
तळोधी बा. पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येत असलेल्या विहिरीचे पाणी दूषित झाल्यामुळे ओवाळा येथील शंभराहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. हगवन व उलटीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ...