पाटोदा : मग्रारोहयोच्या कामामध्ये अधिकाऱ्यांचीही टक्केवारी आहे. चार टक्क्यांप्रमाणे पैसे घेतल्याशिवाय अधिकारी बिले काढत नाहीत, असा खळबळजनक आरोप आ. भीमराव धोंडे यांनी केला. ...
औरंगाबाद : जटवाडा शिवारात जमिनीच्या वादातून दोन नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाच्याकडून मामाचा खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...