ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Water PH : पाणी आपल्या जीवनाची मूलभूत गरज आहे. कोणत्याही सजीवासाठी पाणी अत्यावश्यक आहे. मग तो मानव असो, प्राणी असो की वनस्पती. परंतु केवळ पाणी असून चालत नाही, तर त्या पाण्याची गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची असते. यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे पा ...
राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...
बकुळ वृक्ष (Mimusops elengi) हा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो. ...
शेतकरी (Farmer) अंदाजाने किंवा पारंपरिक सवयीप्रमाणे खते खरेदी करतात आणि ती जमिनीत (Soil) टाकतात. यामुळे खतांचा (Fertilizers) खर्च तर वाढतोच पण जमिनीवर त्याचा विपरीत परिणाम देखील होतो. ...
शेती ही आपल्या देशाची मुख्य जीवनरेखा आहे. पाऊस पडल्यावर खरीप हंगामात विविध मुख्य पिके घेत शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चलवितात. ज्यासाठी उन्हाळ्यात शेतजमिनीची नांगरणी केली जाते. सध्या राज्यात सर्वत्र नांगरणी हंगाम सुरू आहे. ...
Farmer Health : हाडांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. केवळ अपघातामुळे फ्रॅक्चर झाले तरच हाडांची योग्य काळजी घ्यावी लागते, ही समज दृढ झाल्याने सहसा शेतकरी परिवारातील कोणीही हाडांच्या समस्यांकडे अपेक्षित लक्ष देत नाही. ...
Agriculture Success Story : दीर्घ काळ शेत रिकामे राहत असल्याचे बघून पपई मध्ये आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या खरबूजने कोटमगाव बु. येथील अनिलरावांना पपई लागवडीच्या खर्चासह चांगला आर्थिक नफा मिळवून दिला आहे. ...
Manure : शेणखत हे शेतात वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सेंद्रिय खत आहे. मात्र त्याचा योग्य वापर केल्यावरच जास्त फायदा होतो. शेणखताचा वापर करताना ते चांगले कुजलेले असावे. ...