सध्या पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. उपाशीपोटी राहणे किंवा तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करून विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे दरवर्षी अनेक जणांना विषबाधेला सामोरे जावे लागते. ...
Mahabharat: महाभारताचे युद्ध खूप मोठ्या प्रमाणात झाले. लाखो लोकांची जीवितहानी झाली, तरी लाखो लोक दरदिवशी नव्याने लढण्यासाठी सरसावत होते. युद्ध सूर्यास्ताला संपत असले तरी मुक्काम कुरुक्षेत्रावरच्या राहुट्यांमध्येच होता. अशा वेळी जेवणाची सोय कोण करत हो ...
Priyanka Gandhi defends Rahul Gandhi: चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली हे तुम्हाला कसं समजलं? तुम्ही खरे भारतीय असता तर असे बोलला नसता, अशा शब्दात न्यायमूर्तींनी राहुल गांधी यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या भगि ...
Indusind Bank Share Price : आर्थिक गोंधळात सापडलेली इंडसइंड बँकेला पुन्हा एकदा चांगले दिवस येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बँकेच्या सीईओपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. ...