यापूर्वी व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी फारशी नव्हती. कोरोना काळापासून व्हिटामिन सी आणि झिंक गोळ्यांची मागणी वाढली आहे. जवळपास २५ लाख गोळ्या वितरित करण्यात आल्या आहे. झिंकच्या दीड लाख गोळ्या शिल्लक आहे. याशिवाय बीकाॅम्पलेक्स गोळ्यांचीही मागणी ...
अपघात इतका भीषण होता की, ट्रकचा समोरील भाग पूर्णत: चुराडा होऊन त्याचा आकारच बदलला होता. रात्रीच्या काळोखात अपघात झाल्याने काही वेळापर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच ज्या ट्रकला धडक दिली. त्या ट्रकमधील चालक अमोल घुगरे (रा. अहमदनगर) आणि ...
जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यांमध्ये वाळू घाटांची संख्या अधिक आहे. या तालुक्यातील तब्बल ७७ वाळू घाटांचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाला होता. तालुका सनियंत्रण समितीकडून या सर्व वाळूघाटांचे सर्वेक्षण करुन ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे व त्यांचे पती मुख्य संशयित संदीप वाजे यांचे मोबाइल टॉवर लोकेशन हे २५ जानेवारीच्या रात्री मुंबई - आग्रा महामार्गालगतच होते, यावर तपासातून पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडाचे दरर ...
जेलरोड परिसरात राहणाऱ्या एका जेमतेम दहा वर्षांच्या चिमुकलीवर शनिवारी (दि. १२) रात्री अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अंधाराचा फायदा घेत एका संशयित तरुणाने तिला ‘मी तुझ्या पप्पांचा फ्रेंड आहे, तुला पप्पाजवळ सोडतो’ असे सांगून एका अपार्टमेंटमध्ये ...
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून, यात राज्यात शासन मान्यता न घेता तब्बल ६७४ शाळा सुरू झाल्याचे समोर आले आहे. या शाळांविरोधात कारवाई करण्याची सूचना राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिका शिक्षणाधिक ...
जिल्ह्यात रविवारी (दि. १३) एकूण बाधितांमध्ये २२५ ने वाढ झाली असून ५०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, दिवसभरात ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने बळी गेलेल्यांची संख्या ८८७४ वर पोहोचली आहे. ...