सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पका ...
सध्या जिल्ह्यात आठ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहे. या आठ पैकी दोन रुग्ण अन्य जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवारी एकूण १२८१ जणांचे अहवाल प्रशासनाला प ...
शिवसेनेने काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत राज्याच्या सत्तेतून भाजपला बाहेर काढले. त्यानंतर बहुतांश जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे तीनही पक्ष एकत्रित आले. सत्तेची चव गुण्यागोविंदाने चाखत असतानाच अधूनमधून वर्चस्वाची लढाई दिसून येते. पुढील ...
कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. कनेक्शन जरी मोफत मिळणार असेल तरी गॅस सिलिंडर भरण्यासाठी ९०५ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे या योजन ...
जिल्हा परिषदस्तरावरून डीपीडीसी, विकास योजना जनसुविधाअंतर्गत तसेच विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. तरीही ... ...